August 30, 2026

Month: August 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:आजचे बिशू आणि सूरज उद्याचे वेलुसामी बनू शकतात

‘शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो... तुमच्यापैकी प्रत्येकाप्रमाणेच दरवर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान हजारो विद्यार्थी आपल्या पाठीवरील बॅगपेक्षा कितीतरी मोठे ओझे घेऊन विद्यापीठात प्रवेश करतात....

विरोधी पक्षांनी प्रशांत किशोर यांच्याकडून काय शिकावे?:बिहारच्या बांकीपूर निवडणुकीत नॅरेटिव्हची लढाई कशी जिंकली?, वाचा…

काही वर्षांपूर्वी मांझी-माउंटन मॅन नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात डोंगर तोडून रस्ता बनवणाऱ्या दशरथ मांझी यांची कथा आहे. ज्यावेळी...

डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:कराचे अडथळे कमी केले तरच नवसंशोधनास गती मिळणे शक्य‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎देशात करप्रणालीला नवसंशोधनाच्या क्षेत्रात ‘टॅक्स‎टेररिझम'' असे संबोधले जाऊ लागले आहे. पंतप्रधान‎वारंवार सांगतात की, भारताचे भविष्य केवळ ग्राहक‎बाजारपेठ बनण्यात नसून तंत्रज्ञान...

राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:सीजेपी ‘दबाव गट''च राहणार‎ राजकारणातही उतरणार?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याही‎आश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधी‎लोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यात‎फारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30...

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:सत्तासुंदरीची खिचडी आणि निवडणुका‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गुरू गोरखनाथ आणि त्यांच्या सहकारी योगींच्या‎भारतभर अनेक कथा प्रचलित आहेत. आज‎गोरखपूरमध्ये असलेल्या गोरखनाथ मंदिर भागात पूर्वी‎दाट झाडी होती. कथेनुसार एका...

रजनीश गुप्ता अन् विपुल अनेकांत यांचा काॅलम:सायबर ठकांची मोठी शक्ती म्हणजे आपली शांतता, निष्क्रियता‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पद‎फोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकी‎बहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोन‎कट करतात...

अमिताभ कांत यांचा कॉलम:आपल्या संस्कृतीची उत्तम गाथा‎जगाला समजून सांगावी लागेल‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎मला जगातील वेगवेगळ्या संस्कृतींशी जोडलेली महान‎संग्रहालये पाहण्याची संधी मिळाली. अलीकडेच जेव्हा‎मी गिझाचे पिरॅमिड, अथेन्सचे अ‍ॅक्रोपोलिस आणि‎भूमध्यसागरीय किनाऱ्यावर बनलेले बिब्लियोथेका‎अलेक्झांड्रिना (ग्रंथालय)...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:राजकारणाला आता नव्या विचारांची गरज‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जंतर-मंतर येथे जे घडले त्याला तुम्ही क्रांती मानता की‎एक तात्पुरते वादळ हे तुमच्या राजकीय विचारसरणीवर‎अवलंबून आहे. पण एक गोष्ट निश्चित...

एन. रघुरामन यांचा कॉलम:सोशल बफर्सच्या नावाखाली बॉट्सचा वापर म्हणजेच ‘स्वयं-अविश्वासाची’ महामारी

संशोधक म्हणून अजय आपल्या कामात एआयचा वापर करतो, पण लॅबच्या बाहेरही एआय टूल त्याचा संभाषण-प्रशिक्षक बनले आहे. तो संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये...

कैलाश सत्यार्थी यांचा कॉलम:एआय तंत्रज्ञान घडवणाऱ्यांना ‎मानवतेची कितपत जाण ?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता‎एआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.‎कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.‎आता...

error: Content is protected !!