August 31, 2026

Year: 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:इंज्युरी-फ्री लाइफ, ‘गो-गो’ नाही तर ‘स्लो-गो’ किंवा ‘नो-गो’ मार्गानेच मिळते

या सोमवारी सकाळी 7:30 वाजता माझ्या शाळेतील एका मित्राचा फोन आला. मी माझे सदर लिहिण्यात व्यग्र असल्याने फोन स्पीकरवर ठेवला...

एन. रघुरामन यांचा कॉलम:वस्तू फेकून देण्यापूर्वी, स्वतःला विचारा की त्यांच्यात कोणती कहाणी दडलेली आहे

जुलै 1969 मध्ये जेव्हा मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा संपूर्ण जगाने आश्चर्याने तो क्षण पाहिला होता. नील आर्मस्ट्राँग आणि...

रीटा कोठारी यांचा कॉलम:गोष्टी पूर्ण होणे व त्या हळूहळू‎ उलगडणे यात मोठा फरक

'प्रेम' ही काही भौतिक गोष्ट नाही. त्यामुळे जेव्हा आपण 'आधा इश्क' किंवा 'हाफ लव्ह' म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो?...

सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्यामुळे पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने दवाखान्यांमध्ये दाखल केले.

नवी दिल्ली ! महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात...

एसआयआर SIR ला निवडणूक आयोगाची मुदत वाढ.! नागरिकांना मिळाला दिलासा.!

एसआयआर प्रक्रियेला महाराष्ट्रात 10 दिवसांची मुदतवाढ; आता 8 ऑगस्टपर्यंत मतदार पडताळणी, मसुदा मतदार यादी 17 ऑगस्टला मुंबई | महाराष्ट्र न्यूज...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मैत्रीला आपुलकीने आकार द्या

आजच्या जीवनशैलीत मैत्रीचे नातेही नवे रूप घेत आहे. सामाजिक माध्यमांमुळे मैत्रीवर परिणाम झाला आहे. संपर्क वाढला तरी भावनिक जवळीक मात्र...

पवन के. वर्मा यांचा कॉलम:कलेचे स्वातंत्र्य गरजेचेच आहे; पण देशाच्या सार्वभौमत्वापेक्षा मोठे नाही

स्वातंत्र्यानंतर भारताविरुद्धची कोणतीही फुटीरतावादी चळवळ यशस्वी झालेली नाही. याचे श्रेय लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या साधनांबरोबरच आवश्यक परिस्थितीत राज्याने दिलेल्या ठाम...

Balraj Sanghai Column; Understanding Life Values and Human Instincts

6 तासांपूर्वीकॉपी लिंकसर्वच प्राणीमात्रांच्या काही प्रवृत्ती असतात. त्यात मूळ प्रवृत्ती म्हणून काही उल्लेख आहेत. जसे की आहार, निद्रा, भय आणि...

नीरज कौशल यांचा कॉलम:जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा गरजेची

इतर देशांनी भारतीयांचे स्वागत करावे, त्यांना कायमस्वरूपी वास्तव्याचा हक्क द्यावा आणि अखेरीस नागरिकत्वही द्यावे, अशी आपली अपेक्षा असते. मात्र भारताच्या...

संजय कुमार यांचा कॉलम:राजकारणात पोटनिवडणुकांचा ‎कल आता नेमका कशाकडे?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतात विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ रिक्त‎झाल्यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणुकीस सहा‎महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असल्यास‎पोटनिवडणूक घेतली जाते. सध्या बिहारमधील‎बांकीपूर, मध्य प्रदेशातील...

error: Content is protected !!