July 16, 2026

mhakhottukaram999@gmail.com

इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा कॉलम:मुलांना डिजिटल जगाच्या दुष्परिणामांपासून वाचवा‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎सोशल मीडिया ऑनलाइन गेमिंग आणि जनरेटिव्ह कृत्रिम‎बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या तंत्रज्ञानामुळे आजचे‎डिजिटल जग आपल्या जीवनशैलीवर आणि आरोग्यावर‎मोठा प्रभाव टाकते. विशेषतः मुले,तरुणांच्या...

मेघना पंत यांचा कॉलम:मार्ग वेगवेगळे झाले याचा अर्थ मनांतही अंतर असावे असा होत नाही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नी‎आणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवास‎करताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.‎काहींनी...

आरती जेरथ यांचा कॉलम:भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे‎ नेमके ग्राह्य दस्तऐवज कोणते?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बंगाल आणि बिहारमध्ये एनआरसीवर झालेल्या तीव्र‎वादामुळे बहुतेक भारतीय या प्रक्रियेकडे मोठ्या शंकेने पाहत‎होते. अशातच एनआरसीचा तिसरा टप्पा सुरू होताच‎नागरिकतेच्या पुराव्याबाबत...

प्रियदर्शन यांचा कॉलम:देश, समाज, जीवनाची काळजी देखील शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎देशात लवकरच विदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणार‎आहेत. ही बातमी अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक‎आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित विद्यापीठांत‎शिकण्याची इच्छा आहे, पण...

शेखर गुप्ता यांचा कॉलम:दंगलीच्या कारणांवर चर्चा करणे गरजेचे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎माल्टा येथे जन्मलेले अमेरिकन व्यंगचित्रकार जो सॅको‎यांनी त्यांच्या अनोख्या ‘कॉमिक्स जर्नलिझम’च्या जोरावर‎जगभरात लोकप्रियता मिळवली आहेच, पण आता त्यांनी‎आपल्या समृद्ध बायोडाटात...

एन. रघुरामन यांचा कॉलम:एआयच्या युगात तुमच्याकडे ‘हाय-एजन्सी’ कौशल्य असणे आवश्यक

जेव्हा एखादा कॉलेजचा विद्यार्थी मला विचारतो की, एआयच्या या नवीन जगात कोणते कौशल्य सर्वात महत्त्वाचे आहे, तेव्हा माझे उत्तर नेहमी...

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवावरील विश्वास उडेल‎ असा मूर्खपणा करू नका‎

भगवंताची कृपा सर्वांवर होते. मात्र दोन कारणांमुळे तिचा लाभ मिळत‎ नाही— विश्वासाची कमतरता व मूर्खपणाचा अतिरेक. ईश्वर ‎म्हणजेच विश्वासाचे दुसरे...

अमिताभ कांत यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेत हे चार घटक‎ देशाला यशोशिखरावर नेतील‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपण मान्य केले किंवा नाही, तरी जग सध्या एका‎विशिष्ट परिवर्तनातून जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतर‎एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल असून...

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतीय महिला क्रिकेट संघाने‎ आता नव्या वाटेचा शोध घ्यावा‎

आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामने‎रंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचू‎शकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितच‎निराशाजनक बाब आहे. गेल्या दोन...

error: Content is protected !!